भुसंपादन आरक्षण बाबत दखल घेउन वेळीच भुसंपादनाचा ठराव

भुसंपादन आरक्षण बाबत दखल घेउन वेळीच भुसंपादनाचा ठराव घेउन पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आला त्यामुळे भविष्यात भुमीसंपादनाची समस्या दुर झाली आहे. सहयोग कॉलनी तापकीर नगर येथील T.T.P. (ट्रक टर्मीनल) हे आरक्षण रद्द करून त्या भागातील नागरिकांची घरे वाचवून नागरी सुविधा पुरवण्यासाठी केलेले प्रयत्न

सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचा अस्थिकलश मोशी येथे आनण्यास आला. अखेरच्या दर्शनासाठी शिवसैनिकांनी केलेली गर्दी.

मुरूम चोरी प्रकरणात घातले लक्ष | जनलोकपाल विधेयकाला सक्रिय पाठिंबा

मुरूम चोरी प्रकरणात खासदारांनी घातले लक्ष पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट गावांपैकी एक मोशी गाव. या गावाजवळील खंडोबाचा डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात गौणखनिज उत्खनन होत असल्यामुळे हा डोंगर अक्षरश: बोडका झाला होता. पक्ष्यांसाठी नंदनवन, सफारी पार्कसाठी उपयुक्त जागा म्हणून हिरवाई नटलेला खंडोबाचा डोंगर येथे पर्यटनस्थ विकसित करता येणे शक्य होते. मात्र, शासनाच्या Read more

शिबिराचे करून आयोजन माहिती अधिकाराचे दिले प्रशिक्षण

प्रशासनाच्या कारभारात जनतेला प्रत्यक्ष हस्तक्षेप, लक्ष घालता येत नसले तरी आता त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे. सरकारी कारभाराबाबत जाणून घेण्याचा अधिकार ‘माहिती अधिकाराने’ सामान्यांना दिला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २००१ मध्ये माहिती अधिकाराबाबत जनआंदोलन उभारून शासनाला याची दखल घ्यायला भाग पाडले होते. त्यानंतर २००५ मध्ये हा कायदा Read more

लातूर भूकंपग्रस्तांना दिला मदतीचा हात

१९९४ मध्ये लातूर येथे झालेल्या भूकंपात गावेच्या गावे उद्ध्वस्त झाली. अशा वेळी त्या भूकंपग्रस्तांना आपण मदत केली पाहिजे, या विचाराने भाऊंनी मोशीतील सहकार्यांना एकत्र केले आणि लातूर येथे मदतकार्यासाठी पोहोचले. भूकंपग्रस्त गावांमध्ये मदतनिधी फेरी काढली. तसेच भूकंपपीडित हरेगाव, सास्तुर निंबाळा, किल्लारी याठिकाणी चार दिवस प्रत्यक्ष मदतकार्य करून मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या Read more

१७ ऑगस्ट २००४ रोजी अण्णा हजारे यांच्या हस्ते हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली.

विना सहकार नाही उद्धार सहकाराशिवाय सहकार्य नाही आणि सहकार्याशिवाय उन्नती नाही, हे सूत्र मानून लोकांना बचतीची सवय लागावी म्हणून धनंजय आल्हाट यांनी दि. १७ ऑगस्ट २००४ रोजी ज्येष्ठ समाजसेवक मा. श्री. अण्णा हजारे यांच्या हस्ते हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. अध्यक्षस्थानी खासदार मा. श्री. गजानन बाबर साहेब होते. Read more