२०१५ मध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती.. सामाजिक बांधिलकी म्हणून नगरसेवक धनंजयभाऊ आल्हाट युवा फाऊंडेशनच्या वतीने दुष्काळग्रस्तांना १ लाख रुपयांचा मदतनिधी देण्यात आला.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *